रंगपंचमीचे महत्व काय आहे?
ऊत्तर : प्रत्येक व्यक्तीमध्ये काहिना-काही चांगले गुण असतात, ते चांगले गुण दुसर्याला देऊन, त्यांचे चांगले गुण आपण घेणे म्हणजे रंगपंचमी. जी आज आपण एकमेकांना रंग लावुन साजरी करतो.
आपली कोतोली ब्लॉग मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. हा ब्लॉग पन्हाळा तालुक्यातील कोतोली ग्रामस्थांसाठी बनवण्यात आला आहे.तरी गावातील ग्रामस्थांना त्यांचे स्वत:चे काही लेखन जसे कविता, निबंध किंवा आणखी काही माहिती ईतरांना उपलब्ध करुन द्यावयाची असलेस मेल करावा ही विनंती.
Comments
Post a Comment