Posts

Showing posts from March, 2017

Rahul

Image

रंगपंचमीचे महत्व काय आहे?

ऊत्तर : प्रत्येक व्यक्तीमध्ये काहिना-काही चांगले गुण असतात, ते चांगले गुण दुसर्याला देऊन, त्यांचे चांगले गुण आपण घेणे म्हणजे रंगपंचमी. जी आज आपण एकमेकांना रंग लावुन साजरी करतो.

शिमग्यामध्ये धुलिवंदन वेळी का बोंबलतात?

ऊत्तर : हिंदुधर्माप्रमाणे वर्ष्याचा शेवट हा फाल्गुन महिन्यामध्ये होत असतो, त्यामूळे आपण वर्षभर केलेले कुकर्म होळिच्या जाळामध्ये जळुन जाऊंदे व नवीन वर्ष्याच्या सुरूवातीस नववर्ष आनंदाने व चांगल्या कर्माने चालु व्हावे म्हणुन धुलिवंदनाच्या वेळी बोंबलतात.

हरिनाम पारायण सोहळा - २०१७, कोतोली

Image

धर्म म्हणजे काय ?

ऊत्तर : भगवतगीतेनुसार :  मनुष्य जिवाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे धर्म.